आपलं गाव शाश्वत स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन
किशोर पाटील/महाराष्ट्रठाणे : जिल्ह्यातील खेडी स्वच्छ आहेत ती अजून शाश्वत स्वच्छ करायची आहेत. यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा आहे. आपलं गाव शाश्वत स्वच्छ करण्याचा प्रत्येकाने...

