39.1 C
Madhya Pradesh
April 17, 2026
Bundeli Khabar
Home » या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
महाराष्ट्र

या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

Bundelikhabar

रेल्वेच्या जमिनीवर गेले ३० ते ४० वर्षांपासून राहत असलेल्या रहिवाशांना जागा त्वरित रिकामी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नोटिस बजावण्यात येत आहेत. हे अन्यायकारक आहे…*
या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे…
– खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
प्रमोद कुमार

कल्याण :- डोंबिवली,कळवा याठिकाणी रेल्वेचा जागेवर तीस ते चाळीस वर्षापासून वास्तव्य असलेल्या रहिवाशांना रेल्वेने जागा त्वरित रिकामी करणे बाबत नोटीस पाठवल्या आहेत, ३० ते ४० वर्षे जुन्या असलेल्या अशा रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून माननीय रेल्वेमंत्री श्री रावसाहेब दानवे यांनी त्वरित संबंधित विभाग, स्थानीय लोकाधिकार समिती आणि संबंधित खाते यांची एकत्रित बैठक लावून त्यातून मार्ग काढावा असे पत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी दिलेले आहे ।


Bundelikhabar

Related posts

महाराष्ट्र विधानसभा में मुंबई से राज ठाकरे की महाराष्ट्र नव निर्माण सेना कर सकती हैं दमदार वापसी …

Bundeli Khabar

राज्यपाल ने शहीदों के परिजनों को सहायता राशि देकर शहीद ए आज़म अवार्ड से किया सम्मानित

Bundeli Khabar

सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Bundeli Khabar
error: Content is protected !!