32 C
Madhya Pradesh
June 20, 2026
Bundeli Khabar
महाराष्ट्र

या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

Bundelikhabar

रेल्वेच्या जमिनीवर गेले ३० ते ४० वर्षांपासून राहत असलेल्या रहिवाशांना जागा त्वरित रिकामी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नोटिस बजावण्यात येत आहेत. हे अन्यायकारक आहे…*
या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे…
– खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
प्रमोद कुमार

कल्याण :- डोंबिवली,कळवा याठिकाणी रेल्वेचा जागेवर तीस ते चाळीस वर्षापासून वास्तव्य असलेल्या रहिवाशांना रेल्वेने जागा त्वरित रिकामी करणे बाबत नोटीस पाठवल्या आहेत, ३० ते ४० वर्षे जुन्या असलेल्या अशा रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून माननीय रेल्वेमंत्री श्री रावसाहेब दानवे यांनी त्वरित संबंधित विभाग, स्थानीय लोकाधिकार समिती आणि संबंधित खाते यांची एकत्रित बैठक लावून त्यातून मार्ग काढावा असे पत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी दिलेले आहे ।


Bundelikhabar

Related posts

ठाकरे सरकारच्या बघ्याच्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा टांगणीवर भाजपचे आमदार किसनजी कथोरे यांचा आरोप

Bundeli Khabar

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे घवघवीत यश

Bundeli Khabar

ट्रूकची तेलुगू टायटन्ससोबत भागीदारी

Bundeli Khabar
error: Content is protected !!