मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा,
शाहूपूरी ६ व्या गल्लीची केली पाहणी.
मुम्बई / प्रमोद कुमार
कोल्हापुर : पूरबाधितांशी साधला आत्मियतेने संवाद. म्हणाले, घाबरू नका , काळजी करू नका।सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू ।
यह भी पढ़ें-क्लेक्टर ने लगाई चौपाल
पूजा नाईकनवरे या स्थानिक रहिवाशी महिलेनी या आपत्कालीन स्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले . तर गणेश पाटील या स्थानिक रहिवाश्याने सांगितले की , यंदा २००५ व २०१९ पेक्षाही सध्या २०२१ साली आलेला पूर भयंकर असून शासनाने भरीव मदत करावी ।
याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , खा . संजय मंडलिक , खा . धैर्यशील माने ,आ.जयंत आसगावकर, आ . ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते