मुंबईला दररोज सात धरणांतून ३८०० दशलक्षलीटर पाणी पुरवठा के ला जातो. मात्र एखाद्यावर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे...
पिंपळास गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा!शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रशासनाला इशारा!लोक प्रतिनिधींचे व्यावसाईकाना अभय का? भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मौजे पिंपळास गावातील शेतकरी...
भिवंडी : जीवनाची दोरी घट्ट असली की मृत्यु आल्यावर सुद्धा त्यावर मात होऊ शकते याचा प्रत्यय भिवंडीतील एका युवकाला अनुभवास मिळाला.भिवंडी तालुक्यातील रांजनोली येथील रमेश...
भिवंडी : स्थानीय वडालदेवी चौक स्थित श्री अयप्पा स्वामी मंदिर सांस्कृतिक हाल में सूरज लोक दिनदर्शिका २०२२ का विमोचन कार्यक्रम हर्षोल्लास के साथ संपन्न किया...
भिवंडी : भिवंडी शहरात शिवसेनेने अतिशय नियोजनबद्धरित्या, कोणताही गाजावाजा न करता रणणिती आखून पक्षाची वाटचाल सुरूच ठेवली असून भिवंडी महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याच्या दृष्टीने अजून एक...
मुंबई-उपनगर शहरातील कांदिवली विधानसभा क्षेत्रातील हनुमान मंदीराजवळ कांदिवली विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन जीवनधारा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पाण्डये यांच्या हस्ते फित कापुन झाले. या मंगलमय...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एकीकडे कुलगुरु निवडीत राज्य सरकार मंत्र्यांची घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्यांविना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर...
सावरकरांच्या अंदमान मुक्ती शताब्दी वर्षानिमित्त घेतली निबंध स्पर्धा मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रकुट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमान मुक्ती...