महाराष्ट्र / सुनिल जगताप
महाराष्ट्र नवी मुंबई : ऐरोली मतदार संघाचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नवी मुंबई तील नागरिकांना शुभेच्या देण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदतीचे आव्हान करण्यात आले, संदीप नाईक यांच्या आव्हाना ला सकारात्मक प्रतिसाद देत नेरूळ येथील समजसेवक जयेंद्र माढवी यांच्याकडून मैत्री फाउंडेशन नवी मुंबई येथून पूरग्रस्त भागात मदत घेऊन जाणाऱ्या होतकरू मुलांना भरीव मदत करण्यात आली. याचा फायदा नक्कीच गरजू लोकांना या माध्यमातून होईल अशी प्रतिक्रिया मैत्री फाउंडेशन नवी मुंबई अध्यक्ष अक्षय काळे यांनी दिली।
Home » पूरग्रस्तांना कर्तव्य भावनेतून तरुणांची मदत

